राज्यातील निर्बंधांसंबंधी ठाकरे सरकारकडून अचानकपणे नवी नियमावली जारी करण्यात आलीय. या नव्या नियमावलीनुसार आता तिसऱ्या टप्प्याच्या खाली कोणताही जिल्हा असणार नाही. म्हणजेच पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील जिल्हेही आता तिसऱ्या टप्प्यात किंवा तिसऱ्या टप्प्याच्या वरच असतील. काही आठवड्यांमध्ये वाढलेली कोरोना रुग्णसंख्या आणि डेल्टा प्लस व्हेरिएंटचा धोका या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.<br /><br />#Lokmat #Lockdown #Unlock #Maharashtra #UddhavThackeray #Coronavirus #Covid19<br />Subscribe to Our Channel <br />https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1<br /><br />आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!<br />मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....<br /><br />Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com<br /><br />To Stay Updated Download the Lokmat App► <br />Android Google Play: http://bit.ly/LokmatApp<br /><br />Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat<br />Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT<br /> Instagram ►https://www.instagram.com/milokmat